परतुनी माघारी आता जाणे नाही
पुन्हा ते आयुष्य आता जगणे नाही
मनी खंत, एक दुःख उरी आजही आहे,
त्या आठवणींतच फक्त जगायचे आहे.
आठवा उजाळा यात काहीही तथ्य नाही
केवळ भावनांचा उमाळा, हेच सत्य आहे
या वास्तवातच राहायचे यापुढेही आहे.
आयुष्यातच हे एकचं भान राखायचे आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

0 Comments